निवडणूक किस्सा- सभेला कुठला रस्ता सापडेल?

शिवाजी पार्कवर सभेला परवानगी नाकारल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या तळपायाची आग त्यांच्याच मस्तकात गेली.

नक्षलवादाची निर्मिती कोठे होते? जंगलात, मंत्रालयात की आदर्श सोसायटीत?

नक्षलवादाच्या पेरणीला जबाबदार कोण? नक्षलवादाची निर्मिती कुठे होते? गडचिरोलीच्या जंगलात, मुंबईच्या मंत्रालयात, मलबार हिलवरील बंगल्यात की आदर्श सोसायटीत? डॉ. अभय बंग यांनी हे प्रश्न उपस्थित केले आणि विचारवंतांना क्षणभर अस्वस्थ केले.

कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे जिंकलो

माझ्या राजकीय कारकि र्दीची सुरुवात युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता पदापासून झाली. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो.

व-हाडी, खानदेशी ठुमका, मुरका आणि ठसका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी परिसरातील हिरवळीवर रसिकांची तोबा गर्दी उसळली. लोकांचे रिंगण पाहून एक शाळकरी मुलगा दुस-याला म्हणाला..अबे चाल, जादूचे खेळ असतीन नाही तर साप-मुंगूसवाला असन

प्रबोधनकारी संत साहित्यात आजच्या समस्या सोडवण्याची क्षमता

संतसाहित्य मुळातच प्रबोधन करणारे, समाजाला दिशादर्शक आणि समाजहित साधणारे असून, या साहित्यातूनच आजचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात; असा विश्वास डॉ. उषाताई देशमुख यांनी व्यक्त केला.

विकासकामांचा केवळ दिखाऊपणा

मुंबई शहरापुढे मोठय़ा समस्या उभ्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारात आम्ही खूप काही काम केले आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल.

करदात्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे कॉर्पोरेशन

अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत मुंबईच्या नगर शासनाचे कार्य ईस्ट इंडिया कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ आपल्या पसंतीच्या काही अधिका-यांमार्फत करून घेत असत.

चिदंबरम यांच्याविरोधातील याचिका फेटाळली

टू-जी स्पेक्ट्रमप्रकरणी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करावे, अशा आशयाची याचिका दिल्ली विशेष न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली.

गुवाहाटी रेल्वेस्थानकावरुन 25 लाखांचे चरस जप्त

गुवाहटी रेल्वे स्थानकावर सीमा शुल्क विभागाने जम्मू-तावी रेल्वेगाडीतून शनिवारी सुमारे 25 लाख रुपयांचे चरस जप्त केले.

कोकणविकासाच्या आड आलात तर खबरदार

कोकणच्या विकासाचा निधी कोणी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवत असेल तर ते सहन करणार नाही असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला.

प्रहार बातम्या

दि. चार फेब्रुवारी 2012

पश्चिम रेल्वेवर ‘महाजम्बोब्लॉक’

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी महाजम्बोब्लॉकच्या काळात विशेष 124 लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सिरियातील संघर्षात 200 ठार

सिरियाच्या लष्कराने होम्स शहरातील हल्ल्यात सुमारे 200 जण ठार तर शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

मणीपूरमध्ये फेरमतदान

मणीपूरमधील डोंगराळ भागातील 34 मतदान केंद्रावर शनिवारी फेरमतदान पार पडले.

मुलायमसिंहांवर चप्पल फेकली

कमासीन भागात मुलायमसिंह यादव प्रचारसभा संपवूनगाडीकडे जात असताना त्यांच्यावर शनिवारी मूर्ती सिंग नावाच्या महिलेने चप्पल फेकली. मात्र, चप्पल त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.